काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय.बाळासाहेब थोरातांकडून हर्षवर्धन सपकाळ यांची पाठराखण केली आहे.सपकाळ यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय असं बाळासाहेब थोरात म्हणाले.भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे का? अशी टीका थोरातांनी केला.कोश्यारी, कोरटकर, सोलापूरकर यांच्याबाबत भाजपची भूमिका काय? असा सवालही थोरातांनी केला.