Live Marathi News: मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याची पहिलीच मंत्रीमंडळ बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ही सुनेत्रा पवारांची पहिलीच बैठक होती. यावेळी राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दरम्यान, काल रोहीत पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघातातबाबत अनेक शंका उपस्थित केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईमध्ये महायुतीकडून महापौर आणि उपमहापौरपदासाठी रितू तावडे आणि संजय घाडी यांच्या नियुक्तीची नुकतीच घोषणा केली गेली. यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयात आज, बुधवारी महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे.
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स पाहा एकाच ठिकाणी
