• Sun. Jun 7th, 2026
    मुंबईत ‘बिहार भवन’ बांधण्यावरुन राजकारण तापलं, सामान्य मुंबईकरांचाही आक्रोश, थेट सुनावलं!

    Edited by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बिहार सरकार प्रशासकीय कामकाजासाठी आणि बिहारच्या नागरिकांसाठी…सोईचं होण्यासाठी तब्बल 314 कोटी रुपये खर्च करून मुंबईत…30 मजली बिहार भवन बांधणार आहे. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील…एलफिंस्टन इस्टेट 0.68 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे.या बिहार भवनला मनसेने विरोध केला असून नागरिकांनीही संताप व्यक्त केलाय. मुंबईत अनेक राज्यांची भवनं या आधीच आहेत, मात्र बिहार भवनवरुनच…वाद का निर्माण झाला? यावर सामान्य मुंबईकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed