चंद्रकांत पाटील यांनी विकासाबाबत न बोलता फक्त…खडसेंचे नाव घेऊन त्यांचा फायदा करून घेतला.असा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे. तर, शिवसेनेच्या दादागिरीमुळे नगरपंचायतीच्या मतदानावर परिणाम झाला…असंही प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे.