महाराष्ट्रात थंडीचा तडाखा वाढला असून पुढील काही दिवस तापमानात घसरण होणार आहे. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे घोषित करण्यात आले असून देशभरात तपास सुरू आहे. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले आहे. बिहार निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी तयारीला वेग आला आहे. तसेच 2026 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना जाहीर झाल्या आहेत.
राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी, अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूज पाहा एकाच ठिकाणी
