महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Sep 2025, 5:59 pmमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पु्ण्यात माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटासह मविआवर टीका केली. मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केलं. ओबीसींनी काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचं ते यावेळी म्हणाले. Post navigationओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, ही आमची भूमिका; शरद पवारांसमोर नेत्याने व्यासपीठावरून स्पष्टच सांगितलं!मतचोरीच्या आरोपानंतर मतचोरीचं प्रात्यक्षिक, IIT च्या टीमने NCP च्या शिबिरात थेट डेमो दाखवला!