मुंबईतील आंदोलन संपलं म्हणजे मराठा आंदोलन संपलं नाही. निर्णयाच्या उजव्या बाजूला टोकावर हैदराबाद गॅझेट संदर्भात लिहिलं…असून प्रस्तावनेत महाराष्ट्रातील मराठवाडा असं लिहिलं आहे.हा निर्णय महाराष्ट्रातील अखंड मराठा जनतेसाठी नाही. कालचा निर्णय चार महिन्यांपूर्वी देखील करता आला असता पण शासनाने वेळ मारुन नेण्यास चालढकलपणा केला आहे.आजही ठाम आहोत की, आम्हाला 27% ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे.