Maharashtra Times•2 Sep 2025, 7:05 pmमराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश प्राप्त झालंय.मनोज जरांगेंच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.आपण लढाई जिंकलो असं म्हणत जरांगेंनी आरक्षणाची घोषणा केली.यानंतर मुंबईसह राज्यभरात मराठा आंदोलक जल्लोष करताना दिसत आहेत. Post navigationमराठ्यांना यश, हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, अखेर कोर्टाकडूनही वकिलांची मागणी मान्य, काय-काय घडलं?जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नागपूरची नवी ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई ते पुणे अवघ्या 48 तासांत! सात नव्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पांना वेग; रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती Jun 14, 2026 MH LIVE NEWS
Pandharpur Rohit Pawar Andolan: तब्येत खालावली, आंदोलनावर ठाम; रोहित पवारांची मंत्र्यांकडून विचारपूस Jun 14, 2026 MH LIVE NEWS
Accident News: कॉलेजच्या एका मेसेजमुळे प्रतीक्षा पुण्यातून आली; पण संभाजीनगरमध्ये मृत्यूने गाठलं, बॉडी पाहून मैत्रीण बेशुद्ध! Jun 14, 2026 MH LIVE NEWS