Maharashtra Times•2 Sep 2025, 7:05 pmमराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश प्राप्त झालंय.मनोज जरांगेंच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.आपण लढाई जिंकलो असं म्हणत जरांगेंनी आरक्षणाची घोषणा केली.यानंतर मुंबईसह राज्यभरात मराठा आंदोलक जल्लोष करताना दिसत आहेत. Post navigationमराठ्यांना यश, हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, अखेर कोर्टाकडूनही वकिलांची मागणी मान्य, काय-काय घडलं?जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे शहर म्हणून नागपूरची नवी ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला भर दिवसा संपवलं Mar 9, 2026 MH LIVE NEWS
Dharashiv News : धाराशिवमध्ये मध्यरात्री पेट्रोल घेतले, पैसे न देता बंदूक दाखवली अन् धूम ठोकली, पोलिसांनी शोधून काढलं Mar 9, 2026 MH LIVE NEWS
Chhatrapati Sambhajinagar Crime : माणुसकीची किंमत चुकवावी लागली; महिलेला लिफ्ट दिल्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटमार Mar 9, 2026 MH LIVE NEWS
Satara News : साताऱ्यात नामांकीत शाळेत केअरटेकरकडून 24 मुलांसोबत गैरप्रकार, घृणास्पद कृत्य समोर आल्यानंतर अटक Mar 9, 2026 MH LIVE NEWS