• Fri. Mar 6th, 2026
    आंदोलनकर्त्यांची गैरसोय, ठाकरेंच्या आदेशानंतर कैलास पाटलांनी केली अन्नछत्राची सोय!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु आहे. आंदोलनकर्त्यांची गैरसोय व्हावी म्हणून खारघर पासून त्यांना येण्यास मज्जाव केला.तसेच आंदोलन स्थळापासून जवळ असलेले हॉटेल बंद केले.त्यामुळे आंदोलनकर्त्यांना जेवण मिळाले नाही, पाणी मिळाले नाही.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे मी धाराशिव जिल्ह्यातील…आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था केली असून आंदोलन स्थळाच्या जवळच…हे अन्नछत्र सुरू केले आहे असं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed