• Sat. Mar 14th, 2026

    फडणवीस-भुजबळ-हाकेंवर वार, जरांगेंनी कार्यक्रम ठरवला

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    फडणवीस-भुजबळ-हाकेंवर वार, जरांगेंनी कार्यक्रम ठरवला

    मनोज जरांगे पाटील यांची आज बीडच्या मांजारसुंबा येथे बैठक पार पडली. या बैठकीत येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढायचा की नाही? याबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित केलं. यावेळी मनोज जरांगे यांनी मोर्चा मुंबईत घेऊन जाण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना काही मोलाच्या सूचनादेखील दिल्या.सगळ्यांना संबोधित केल्यानंतर त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed