बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजप प्रणीत पॅनलचा मोठा विजय झाला. गेल्या ९ वर्षांपासून वर्चस्व असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला…२१ पैकी एकही जागा जिंकता आली नाही. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे बंधूंनी डिवचल्याचं पाहायला मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ‘ब्रँड’ ठाकरे जिंकणार, पण लोकांना ते आवडलेले दिसत नाही.तसेच याचे राजकीयकरण करायचे नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.