शरद पवार माझ्यासाठी धावून येतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.एखादा प्रसंग उभा राहिला तर पवार मदत करतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.हा महाराष्ट्राचा राजकीय संस्कार आहे, अशी भावना सामंत यांनी व्यक्त केली.राजकारणात अनेकजण मला नारळ द्यायला निघाले होते, असेही त्यांनी सांगितले.मी श्रीफळ घेऊन अनेकांना नारळ दिला, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.