Prithviraj Chavan: ठाकरे बंधु एकत्र आले, तर काँग्रेसची भूमिका काय असेल? पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले आणि तो पक्ष एनडीए सोबत गेला, तर महाराष्ट्रात काँग्रेसला त्यांच्यासोबत युती कायम ठेवणे अवघड होईल,’ असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. (वाचा सविस्तर)
