• Sun. Mar 15th, 2026
    जळगावमध्ये १४ वर्षीय चिमुकल्याला संपवलं, नरबळीचा संशय, नागरिक संतापले

    Maharashtra Times

    जळगावमधील एका १४ वर्षीय चिमुकल्याला संपल्याचा घटना घडली होती. हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.चिमुकल्याला संपवणाऱ्या आरोपींवर नरबळीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed