• Fri. Jun 26th, 2026

    लोकांवर आरोप करण्यासाठी लिहिलं असेल तर त्याला पुस्तक म्हणता येणार नाही, दानवेंचा राऊतांना टोला

    ByMH LIVE NEWS

    May 18, 2025
    लोकांवर आरोप करण्यासाठी लिहिलं असेल तर त्याला पुस्तक म्हणता येणार नाही, दानवेंचा राऊतांना टोला

    Maharashtra Times

    संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झालं.एखादं पुस्तक केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहिलं असेल तर त्याला पुस्तक म्हणता येणार नाही असं दानवे म्हणाले.संजय राऊत काही स्वातंत्र्य लढा लढून आलेले आणि जेलमध्ये नव्हते गेले असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेऊन सांगावं की नेमकं दगाबाज कोण असंही दानवे म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed