• Sun. Jun 14th, 2026

    जरांग्या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतो; सदावर्तेंचा हल्लाबोल!

    जरांग्या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतो; सदावर्तेंचा हल्लाबोल!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    वकील गुणरत्न सदावर्ते आज जालना जिल्ह्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, जरांग्या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखं निवडणुकीच्या वेळेला उगवतो. जरांग्या पुन्हा चुळबुळ चुळबुळ बुळबुळ करायला लागला आहे. जरांग्या कुणाचा तरी राजकीय कुबड्या आहे, तो मोर्चा काढू शकणार नाही. तो मराठ्यांचा कर्दनकाळ ठरलाय, त्याच्या नोंदीच्या ढोंगामुळे मराठे नोकरीला लागले नाहीत. वैद्यकीय, अभियांत्रिकीच्या प्रवेशाआधी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकेवर निकाल लावा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed