• Tue. Sep 8th, 2026
गरज पडल्यास आम्हालाही बोलवा, पाकिस्तानला धडा शिकवू, महाराष्ट्रातील माजी सैनिक सज्ज

Maharashtra Times 10 May 2025, 12:31 pm

जम्मू काश्मीरच्या पहलगावमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटक नागरिकांचा जीव गेला, पण त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. पण यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने आता पुन्हा कुरापत्या करण्यास सुरुवात केली आहे. पण या पाकिस्तानला यावेळेस कायमस्वरूपी धडा शिकवण्याकरिता महाराष्ट्रही सज्ज आहे! महाराष्ट्रातील माजी सैनिकांनी पुन्हा सीमेवर लढण्याची तयारी दाखवलीय. बुलढाण्यातील माजी सैनिक रेडी टू अटॅक मोडमध्ये आहेत. देशाला गरज असल्यास आम्हाला बोलवा आम्ही तयार आहोत असं या माजी सैनिकांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed