• Sat. Mar 7th, 2026

    पाकिस्तानचे तीन तुकडे होतील अशी स्थिती, POK ताब्यात घेण्याची हीच संधी आहे : गुलाबराव पाटील

    पाकिस्तानचे तीन तुकडे होतील अशी स्थिती, POK ताब्यात घेण्याची हीच संधी आहे : गुलाबराव पाटील


    हल्ल्याची सुरुवात पाकिस्तानने केली आहे आता शेवट आम्ही करणार. भारताने पाकिस्तानला यापूर्वीच इशारा दिला होता की दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करू. भारताने कुठल्याही सिव्हिलियनवर अटॅक केलेला नाही, दहशतवादी अड्ड्यांवर अटॅक केला होता. मात्र पाकिस्तानने आपल्या नागरिकांवर अटॅक केला हे भारत सहन करणार नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed