कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिकाधिक सुविधा देण्यास शासन कटिबद्ध – मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे विविध पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत असून, भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जलसंपदा…
Sunetra Pawar यांनी बारामती निवडणुकीत रेकॉर्ड मोडला, जय पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 May 2026, 3:40 pm Follow #jaypawar #sunetrapawar #baramatibyelection #ncp #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranewsअजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली होती..या पोट निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक…
‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये जनगणना संचालनालयाचे सहसंचालक संतोष नरसिंह पायस यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. “जनगणना २०२७ ची…
सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल; त्याच्या सेवेसाठीच ‘टेक-वारी’! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ४ : तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे तर मानवी…
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या ३० महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4150.46 कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान…
टेक वारी अंतर्गत ‘टेक वारी तालरंग’ कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला नादमाधुर्याचा आनंद – महासंवाद
मुंबई, दि. ४ : सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित टेक–वारी २.० अंतर्गत ‘महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ कार्यक्रमात ‘टेक वारी तालरंग’ या वाद्यांच्या कार्यक्रमाने मंत्रालयातील अधिकारी–कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अधिकारी–कर्मचाऱ्यांनी ढोलकी, संबळ या…
ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवाल
Mumbai Watermelon Death Case : डोकाडिया कुटुंबीयांनी काय खाल्लं, याबद्दलच बोललं जातंय, पण खरा प्रश्न हा आहे की— मॉर्फिन शरीरात शिरलं तरी कसं? हाच या प्रकरणाचा मुख्य गाभा असल्याचं डॉ.…
Thane News: रस्त्याच्या मधोमध स्थानकं, 3000 झाडांची कत्तल! ठाणे रिंग मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती
Thane Ring Metro: ठाण्यातील रहिवाशांनी ठाणे शहरांतर्गत उभारल्या जाणाऱ्या रिंग मेट्रोला विरोध केला आहे. शाळा, हॉस्पिटल आणि पादचाऱ्यांच्या गर्दीमुळे स्थानकं उभारलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी वाढण्याची भीती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Ashish Shelar | पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर, ममतादिदींना धक्का, शेलार काय म्हणाले?
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 May 2026, 2:16 pm Follow #ashishshelar #bjp #devendrafadnavis #narendramodi #westbangalelection #mamatabanerjee पश्चिम बंगालमध्ये भाजपनं दोनशेचा टप्पा गाठलाय. त्यामुळे भाजप आता सत्तास्थापनेतच्या दिशेने प्रवास करतोय. देशभरात…
Nashik Crime: क्लासमधील शिक्षिकेचं लाजीरवाणं कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, तिथं भाच्याने डाव साधला, घटनेनं संताप
जयेश साबळे, नाशिक: नाशिक शहरात अशोक खरात आणि TCS महिला लैंगिक अत्याचार अशी दोन संतापजनक प्रकरणे ताजी असतानाच आता खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलींवर काही महिन्यांपासून अत्याचार केला जात असल्याचा धक्कादायक…