Nanded Crime : ‘तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत आली नाहीतर…’; भावाकडून बहिणीचा छळ, बदनामी झाल्यानं विवाहितेचं टोकाचं पाऊल
Nanded Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमधून एक मोठी घटना समोर आली आहे. एका विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलं आहे. नांदेड लोणी विवाहित महिलेची आत्महत्या(फोटो–…
Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमाचा भयंकर शेवट; आधी प्रियकराने तरुणीला संपवायचा प्रयत्न केला, पण नंतर त्याचाच अंत!
Pimpri Chinchwad Murder Case: अचानक झालेल्या हल्ल्यात प्रियकर तरुण गंभीर जखमी झाला. तरुणाच्या हातावर, पोटावर व मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीकृष्ण…
Rohit Pawar | ‘…तर त्यासाठी भाजपला रामराम करावा लागेल’, रोहित पवारांचा जय पवारांना सल्ला
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 May 2026, 6:11 pm Follow #rohitpawar #ncp #jaypawar #sunetrapawar #cmofmaharashtra #ajitpawar #sharadpawar2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात… बारामतीकरांच्या भावना जय पवार यांनी बोलून दाखवल्या, त्यावर…
Rohit Pawar vs Sanjay Gaikwad | रामायणातही श्रीरामांचा एकेरी उल्लेख, पवार वि. संजय गायकवाड जुंपली
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 May 2026, 6:23 pm Follow #rohitpawar #ncp #sanjaygaikwad #shivsena #eknathshinde #ramayan शिवाजी कोण होता पुस्तकानंतर आता रामायणावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेनेचे…
Ahilyanagar News : ‘अशा किती ममता बॅनर्जी आल्या, तरी देश वाकणार नाही’; पश्चिम बंगालच्या निकालावर मंत्री विखेंचा घणाघात
Ahilyanagar Vikhe Patil on Mamata Banerjee : ‘अशा किती ममता बॅनर्जी आल्या तरी देश वाकणार नाही’, मंत्री विखेंनी घणाघात केलाय. घुसखोरी, धर्मांतर, जलजीवन घोटाळा आणि चारा संकटावर विखेंनी एकाचवेळी हल्लाबोल…
Navnath Waghamre | ‘जरांगे आहे तरी कोण की तुम्ही भेटण्यासाठी अंतरवालीत येता?’, शिंदेंना सवाल
#manojjarange #marathareservation #devendrafadnavis #bjp #eknathshinde #obcprotest #navnathwaghmare
Jalna Crime : कुणी नवरदेवाचे बूट लपवले, कुणी नवरीची चप्पल पळवली, किरकोळ कारणावरुन मंडपातच तुंबळ हाणामारी; Video
Jalna Crime News : नवरदेवाचा बूट आणि नवरीची चप्पल पळवल्याने लग्न मंडपात राडा झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. वधू आणि वर पक्षात मारामारी झाली आहे. अंबड लग्नात हाणामारी व्हिडिओ(फोटो–…
पोस्ट विभाग हा भारतीय सांस्कृतिक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ८ : गरीब-श्रीमंत, जात-धर्म न पाहता पोस्ट विभागाची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कारगिल युद्धाच्या काळातही वीर जवानांचे संदेश त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणारे पोस्टमन हे मानवी संवेदनांचे वाहक ठरले.…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘केपीआयटी’चे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. ८ : माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन उद्योगाच्या आधुनिकीकरणात मोलाचे योगदान देणारे पहिल्या फळीतील मार्गदर्शक अशा उद्योजकाचे निधन भारतातील उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्राची मोठी हानी आहे, अशी भावना व्यक्त करून, मुख्यमंत्री…
Nanded News : सगळ्या विषयात 35 टक्के गुण, श्रुतीची दहावीत काठावर बाजी; नांदेडमध्ये एकाच निकालाची चर्चा
Nanded Shruti Patil 10th Result : आज राज्यभरात दहावीचा निकाल लागला. पण नांदेड जिल्ह्यात एकाच निकालाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. ती म्हणजे श्रुती दिगंबर पाटील या विद्यार्थिनीच्या निकालाची नंदनवन श्रुती…