• Thu. Mar 19th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • Ratnagiri Crime : रत्नागिरी तिहेरी हत्या प्रकरण; गर्लफ्रेंडला संपवून दरीत फेकलं, मुलाला मदत केल्यामुळे बापाला अटक, उपचारादरम्यान आरोपी वडिलांचा मृत्यू

    Ratnagiri Crime : रत्नागिरी तिहेरी हत्या प्रकरण; गर्लफ्रेंडला संपवून दरीत फेकलं, मुलाला मदत केल्यामुळे बापाला अटक, उपचारादरम्यान आरोपी वडिलांचा मृत्यू

    Ratnagiri Crime News : रत्नागिरीमध्ये तिहेरी हत्याकांडातील दुर्वास पाटीलचा बाप दर्शन पाटीलचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुर्वास पाटीलने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली होती. त्यात दुर्वास पाटीलला अटक केली होती,…

    ओला दुष्काळ ते आरक्षण, अनेक मुद्दे अन् दोन आठवडे? विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन गाजणार?

    विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन यावर्षी केवळ दोन आठवड्यांचं असण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असताना…

    शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्यास कटिबद्ध व्हावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद

    नागपूर, दि. ०१ : भविष्यातील आव्हानांना ओळखून स्पर्धेच्या युगात समर्थ ठरणाऱ्या पिढींना घडवण्याची जबाबदारी समाज व पालकांसमवेत शिक्षकांचीही आहे. यादृष्टीने प्रत्येक शाळा व शिक्षकांनी बदलत्या काळानुसार नवनविन तंत्रज्ञान व ज्ञान…

    कवठेएकंद घटनेतील जखमींच्या उपचार खर्चासाठी  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २५ लाख – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    सांगली, दि. १ (जिमाका) : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे शोभेची दारू बनविताना झालेल्या स्फोटातील जखमींच्या पाठिशी शासन व प्रशासन आहे. त्यांच्या उपचार खर्चासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता…

    अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे आठ दिवसात पंचनामे करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    सांगली, दि. १ (जिमाका) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन व प्रशासन भक्कमपणे असून, झालेल्या नुकसानीचे महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून आठ दिवसात…

    संजीवनी साखर कारखाना प्रकल्पाचे अमित शाहांच्या हस्ते उद्घाटन; विवेक कोल्हेंची प्रतिक्रिया

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Oct 2025, 10:06 pm अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या…विविध प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता…

    सर्वात मोठी बातमी! ठाणे महापालिका मुख्यालयात ACB चा छापा, मोठी खळबळ

    ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात एसीबीने छापा टाकला आहे. या छापेमारीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला…

    ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार – महासंवाद

    मुंबई, दि. ०१ : राज्यातील बहुतांश भागात 29 सप्टेंबर 2025 पासून हवामान स्थिर आहे. मात्र 2 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात…

    भगवानगड विकासासाठी वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारची मान्यता – महासंवाद

    मुंबई, दि ०१ : खरवंडी येथील श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासासाठी वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि…

    आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १: विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हाने, संकटावर मात करुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो,…

    You missed