त्रिभाषा धोरण समितीचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा पूरस्थितीमुळे पुढे ढकलला
मुंबई, दि. ७ : राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आलेली…
केंद्र शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
बुलढाणा, दि. 7 ऑक्टोबर (जिमाका): केंद्र शासनाच्या योजना तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय…
अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
छत्रपती संभाजीनगर, विमाका) दि.07 : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, डीबीटीद्वारे नुकसान भरपाई वाटप, केरोसीन, धान्य वाटप, वाळु धोरण अंमलबजावणी व सेवा पंधरवाडा…
कोल्हापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस, स्थानिक पातळीवरचा बडा नेता गळाला, अजित पवारांना मोठा धक्का
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षात जोरदार पक्षप्रवेश सुरु आहेत. कोल्हापुरात भाजपने मोठा राजकीय गेम खेळला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थानिक पातळीवरचा बडा नेता…
महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल, तब्बल सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, यामध्ये 3 जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश
महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले आहे. राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये तीन जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यात आगामी काळात स्थानिक…
केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, 2 रेल्वे प्रकल्प मंजूर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
Union Cabinet Decisions : महाराष्ट्रासाठी आज मोठा दिवस आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी दोन महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…
लातूरमधील आरक्षणासाठी जीव संपवल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा, तीनही जणांच्या मृत्यूपूर्वीच्या ‘त्या’ चिठ्ठ्या खोट्या
लातूरमध्ये आरक्षणासाठी आत्महत्येच्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न झालं आहे. तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.…
आई…ताईला कॉलेजला सोडून येतो गं; रस्त्यात काळाची झडप, बाईकला जोरदार धडक, खाली कोसळताच ट्रकनं चिरडलं; बहीण-भावाचा करुण अंत
Latur Accident : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच आता लातूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता सख्ख्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका चारचाकी वाहनाने यांच्या…
Wardha News : व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले, तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज; अखेर…
Wardha News : सुनील यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती वडील भीमराव यांना त्रास होईल म्हणून दिली नव्हती. त्यांना रात्रभर मोर्शी येथील मुलीकडे नेण्यात आलं होतं. मात्र काल त्यांना गावात…