• Sat. Jul 11th, 2026

    Month: October 2025

    • Home
    • शेतात गेला तो परत आलाच नाही, तरुण शेतकऱ्यासोबत दुर्दैवी घटना, कुटुंबातील एकुलता एका लेकाचा अंत, रत्नागिरीत हळहळ

    शेतात गेला तो परत आलाच नाही, तरुण शेतकऱ्यासोबत दुर्दैवी घटना, कुटुंबातील एकुलता एका लेकाचा अंत, रत्नागिरीत हळहळ

    Ratnagiri News : शेतात गेलेल्या 35 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे,…

    फडणवीसांनी शब्द मोडला, अतिवृष्टीबाधितांच्या पदरी निराशा, शेतकऱ्यांनी ओढले ताशेरे

    Maharashtra Times•30 Oct 2025, 2:18 pm अवकाळी पावसामुळे जालन्यात सोयाबीन, मका, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झालंय.अतोनात नुकसान झालेलं असताना कर्जमाफी होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत.जालन्यातील शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    Pune Crime: बारामतीत ओळख, पुण्यात शारीरिक संबंध; MPSC करणाऱ्या तरुणीचे गंभीर आरोप, नामांकित उद्योगपतीवर गुन्हा दाखल

    Baramati News: बारामतीतील ‘रियल डेअरी’चे मालक मनोज तुपे यांच्यावर एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले व नंतर समाजातील प्रतिष्ठेचा…

    मामासाठी जेवणाचा डबा घेऊन गेला, परत येताना नको ते घडलं; महिलेला कपडे धुताना… चिमुकल्यासोबत काय घडलं?

    Solapur News : अक्कलकोट तालुक्यात हृदयद्रावक घटना समोर आली असून एका चिमुकल्याचा ओढा ओलांडताना दुर्दैवी अंत झाला आहे. एका महिलेने मुलाला पाहिलं आणि घटना उघड झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान…

    TDR घोटाळ्याची चौकशी; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचा आदेश

    Pune News: गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकार आणि ‘एसआरए’ने जनता वसाहत येथील १०० एकर जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू केल्या. cm fadnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे:…

    कर्जमाफीसाठी महाएल्गार, सरकारकडून चर्चेसाठी विनंती, बच्चू कडू काय म्हणाले?

    Maharashtra Times•30 Oct 2025, 12:14 pm शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी बच्चू कडू आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारकडून बच्चू कडूंना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात येत आहे. सरकारच्या शिष्ट मंडळाने बुधवारी (२९…

    Bachchu Kadu: बच्चू कडू थोड्याच वेळात मुंबईत; फडणवीसांशी चर्चा होणार, तोडगा निघणार की आंदोलनाची धार वाढणार?

    Nagpur Farmer News: नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचे अभूतपूर्व आंदोलन सुरू असून ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’मुळे महामार्ग ठप्प झाले होते. वाहतूक कोंडी आणि गैरसोयीनंतर, नागपूर खंडपीठाने मार्ग मोकळा करण्याचे आदेश…

    संशोधनासाठी बलून उड्डाणे, हवेतून पडलेली उपकरणं उघडू नका, महाराष्ट्रात 14 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, भरपाईही मिळेल पण…

    Ahilyanagar News : हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या प्रयोगांविषयीची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत अहिल्यानगर : हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्या…

    Pune News : पुण्यात मेट्रो लाईन 2 चा विस्तार, रामवाडी ते वाघोली आणि विठ्ठलवाडी दरम्यान डबल-डेकर फ्लायओव्हर; काय आहे योजना?

    Pune Metro Line – 2 : पुणे मेट्रो लाईन 2 चा रामवाडी ते वाघोली आणि विठ्ठलवाडीपर्यंत विस्तार होणार आहे. या विस्तारामुळे या मार्गावर आणखी 11 स्टेशन्स सुरू होतील. तसंच चांदणी…

    राजन पाटील, रणजितसिंह शिंदेंनी अजितदादांची साथ सोडली; भाजप प्रवेशावरून उमेश पाटलांचं चॅलेंज

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•30 Oct 2025, 10:16 am सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नुकताच भाजपात पक्षप्रवेश केलाय. माढ्याचे रणजित शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर उमेश पाटील यांनी टीका केलीय. त्यांच्या जाण्याने…

    You missed