• Fri. Jun 26th, 2026

    Month: September 2025

    • Home
    • अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश – महासंवाद

    अतिवृष्टीमुळे बाधित नागरिकांना तात्काळ मदत करण्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश – महासंवाद

    नाशिक, दि. 29: अतिवृष्टीमुळे नाशिक विभागात झालेल्या घरे, पशुधन आदींच्या नुकसानींचे तात्काळ पंचनामे करुन त्याची मदत बाधितांना तात्काळ मिळेल, यादृष्टीने कार्यवाही करा. तसेच, पावसामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या नागरिकांच्या निवारा तसेच…

    हवामान बदल आणि पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव – महासंवाद

    पुणे, दि. २९ सप्टेंबर २०२५ (जिमाका वृत्तसेवा) – हवामान बदल व पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात गौरव करण्यात आला. उच्च…

    अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी व नागरिकांना मदतीसाठी शासन तत्पर, मदतकार्य सुरू : मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

    नाशिक, दि. 29 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): गेल्या दोन ते तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीला आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठचे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

    हृदयविकारग्रस्तांना स्टेमी प्रकल्पाचा दिलासा; त्वरित उपचार मिळणे शक्य, राज्यातील ३४ जिल्ह्यांत प्रकल्प कार्यरत

    World Heart Day: महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, धर्मादाय रुग्णालये अशा आरोग्य संस्थांचा हब स्वरूपात या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. heart attack treatment(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

    पूरग्रस्तापर्यंत शासकीय मदत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची -पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    सोलापूर, दि. २९: मागील काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला महापूर येऊन 6 तालुक्यातील 92 गावांचे शेती, घरदारे, जनावरे तसेच गावातील सार्वजनिक सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले…

    ठाण्यात आधीच पाणीबाणी, आता दूषित पाणी; नदी पात्रात गाळ आल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Sept 2025, 3:01 pm Water Crisis in Thane: ठाण्यात नवरात्रोत्सवात पाणीटंचाई होतीच, त्यात अतिवृष्टीमुळे दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. भातसा धरण क्षेत्रातून आलेल्या गाळामुळे पिसे पंपिंग स्टेशनवर…

    बैलगाड्या, ट्रॅक्टर, टेम्पो अन्… महापूरामुळं घरदार सोडावं लागलं… नागरिकांचं स्थलांतर

    Maharashtra Times•29 Sep 2025, 1:39 pm अतिवृष्टी आणि महापूरामुळं जालन्यात हाहाकारजालन्यातील परतूर, अंबड, घनसावंगीमध्ये मोठं नुकसानहजारो नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

    Mumbai Crime: 30 वर्षांपासून विभक्त, मग असं काय झालं की निवृत्त एअरलाइन कर्मचाऱ्याने पत्नीला संपवलं; मुंबईत खळबळ

    Mumbai Husband Killed Wife: एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. त्याने पत्नीसोबतच्या वादातून हे केल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: एका व्यक्तीने आपल्या 54 वर्षीय पत्नीची हत्या केली…

    महिलांच्या लोकल प्रवासावर सुरक्षेचे प्रश्नचिन्ह; अवघ्या चार दिवसांत सात विनयभंगाच्या तक्रारी

    Women harassed in Mumbai Locals: मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या चार दिवसांत विनयभंगाच्या सात घटना घडल्या. धावत्या लोकलमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर हे प्रकार घडले. यामुळे महिला…

    मी माझ्या पक्षाच्या बळावर पंतप्रधान होणार, धनगर आरक्षण ते शेतकऱ्यांना मदत; जानकर बिनधास्त बोलले!

    Maharashtra Times•29 Sep 2025, 11:56 am राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. राज्य सरकारने मराठवाड्याला विशेष…

    You missed