मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर; पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दिष्ट महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…
Ratnagiri News : इलेक्ट्रिक खांबावर चढत असताना हार्ट अटॅक, खाली कोसळताच जागेवर अंत; कुटुंबाचा टाहो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2025, 6:12 pm Ratnagiri Dapoli Youth Dies : रत्नागिरीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्त्यावरील खांब्यांवर लाईट बदलण्यासाठी खांबावर चढत असताना युवकाला हृदविकाराचा झटका आला आणि…
अजित पवार CM होईपर्यंत गप्प बसायचं नाही, हसन मुश्रीफ यांचा निर्धार; संजय राऊतांनी डिवचलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2025, 6:09 pm वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे मुख्यमंत्री पदावरून पुन्हा नवे वक्तव्यउपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही – मुश्रीफ सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस युवा संवाद…
लोकायुक्त यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद
मुंबई, दि.५ : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) यांनी उप लोक आयुक्त संजय भाटिया यांच्यासह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट…
व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद
मुंबई, दि. ५ : भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमांडचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट…
राजकारणात काहीतरी मोठं घडतंय, एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला जाणार
Eknath Shinde Delhi Visit : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणावर फरक पडणार का? ते पाहणं महत्त्वाचं…
… तर पंतप्रधान मोदींनाही जड जाईल, मोर्चाआधी जरांगेंचा मोठा इशारा; धाराशिवमध्ये काय बोलले?
Maharashtra Times•5 Aug 2025, 4:39 pm 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन जाणार, आता सरकारची चर्चा करणार नसून…आधी मागणी मगच चर्चा अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. आम्ही ओबीसीत…
सर्वात मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी VV-PAT मशीन असणार नाही?
Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्राच्या राजकारणातील आताची घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांमध्ये VV-PAT मशीन वापरले जाणार…
राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ५ : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल…
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ५ : कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,…