रक्षाबंधनसाठी कुटुंब दुचाकीवरुन निघालं अन् घात झाला, आई-वडिलांनी पोटचं लेकरु गमावलं, जन्मदाताही गंभीर
Gadchiroli News : रक्षबंधनादिवशीच त्रिकोणी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. दुचाकीची ट्रॉलीसोबत भीषण धडक झाली आणि ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर त्याचे आई वडिल जखमी झाले आहेत. रक्षाबंधनादिवशी…
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई दि. ९ – महिला सक्षमीकरण हा कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा कणा असतो. ज्यावेळी समाजातील महिला मुख्य प्रवाहात येतील तेव्हाच त्या राष्ट्रांच्या विकासाला गती येते. महिलांना अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवल्याने देशाची…
अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील नवी न्यायालयीन वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल – मुंबई उच्च न्यायालय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी – महासंवाद
ठाणे,दि. ०९ (जिमाका) : अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी आज…
महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा निर्णय – महासंवाद
मुंबई, दि.९ : कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्यादृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या राज्यातील…
‘सुंभ जळाले तरी पिळ जात नाही, भास्कर जाधव कोकणातला गोमू’, रामदास कदम यांची जहरी टीका
Ramdas Kadam Slams Bhaskar Jadhav : शिवसेना नेते रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली होती. त्या…
राहुल गांधींच्या आरोपाने खळबळ! पवारांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2025, 6:50 pm कालपासून राहुल गांधी हे देशातील चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाला ललकारले आहेत.यावरुन…
बोगस मतदारांवरून अहिल्यानगरात राजकारण तापलं, थोरातांचं शिर्डीकडे बोट, विखेंचंही प्रत्युत्तर
राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वीच बोगस मतदार नोंदणीसंबंधी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावर आरोप केले होते. यावरूनच अहिल्यानगरातील राजकारण तापलं आहे. बाळासाहेब थोरातांनी शिर्डीकडे बोट दाखवले असून विखेंनीही त्यावर प्रत्युत्तर…
उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरातील भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, हर्षीलमधील ११ पर्यटकांसाठी एअर लिफ्ट – महासंवाद
मुंबई दि. ९:- उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १७२ पर्यटक या परिसरात अडकले होते. त्यापैकी १७१ पर्यटकांशी संपर्क साधला असून ते…
उत्तरकाशी भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, बहुतांश पर्यटक आज राज्यात परतणार – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
मुंबई, दि. ९ : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली आणि हर्षिल परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलन व पुरस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.…
शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – महासंवाद
नवी दिल्ली, ९ – शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे…