आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग – महासंवाद
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहून जातात. यावर तोडगा काढण्यासाठी…
‘संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मुर्ख होते का?’; संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य
Sanjay Gaikwad Controversial Statement : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्रिभाषा धोरणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. काँग्रेस नेते विजय…
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण – महासंवाद
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी…
हृदयद्रावक! व्यायाम करताना कोसळला, 15 वर्षांच्या विद्यार्थ्याला हार्ट अटॅक, नाशकात हळहळ
Nashik 10th Class Student Dies By Heart Attack: नाशकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. 10वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. घरी व्यायाम करत असताना तो अचानक खाली कोसळला आणि…
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे स्पष्ट संकेत
Girish Mahajan Big Claim About Shiv Sena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. विश्वास नसेल तर येत्या…
निवडणुकीत घोळ झाल्याचा संशय, आता काँग्रेसकडून मोठं पाऊल; पृथ्वीराज चव्हाणांकडे सोपवली जबाबदारी
विधानसभा निवडणुकीतील मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती मतदार याद्यांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सुचवेल. या समितीमध्ये एकूण सात…
भावी वारकऱ्यांची भक्तिभावाने ओसंडलेली वारी, क्लालालंपूरमध्ये आषाढी एकादशी पालखी यात्रा
Maharashtra Times•6 Jul 2025, 5:19 pm आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने इंडियन कल्चरल सेंटर (ICCR), क्वालालंपूर येथे मुलांची पालखी वारी उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली. पारंपरिक वेशात सजलेल्या लहान वारकऱ्यांनी “विठोबा-रखुमाई”च्या…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक – महासंवाद
पंढरपूर दि. ६ : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ कॉलद्वारे केले.…
महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…! – महासंवाद
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि. : – ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे,…
ठाकरे बंधू एकत्र येताच प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र, किशोरी पेडणेकरांकडून खरपूस समाचार
Maharashtra Times•6 Jul 2025, 4:40 pm ठाकरे बंधू एकत्र येताच शिवसेनेच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय. मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिंदेंना पत्र लिहत ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय. सरनाईकांच्या त्या पत्राचा ठाकरे…