• Tue. Jun 30th, 2026

    Month: April 2025

    • Home
    • १० लाख भरा नाही, नाहीतर उपचार नाही; रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने आई गेली, दोन लेकरं पोरकी झाली!

    १० लाख भरा नाही, नाहीतर उपचार नाही; रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने आई गेली, दोन लेकरं पोरकी झाली!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2025, 9:26 pm एका आईने आपल्या बाळांना जन्म देण्यासाठी नऊ महिने वाट पाहिली… प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यावर त्या महिलेस पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणलं गेलं. हातात…

    पहिल्यांदा होणार होते आई-बाबा; पुण्यात रुग्णालयाचा हलगर्जीपणा अन् सुशांतची तनिषा गेली

    Pune Tanisha Bhise Death Case: पुण्यातील तनिषा भिसे मृत्यूने सारेच हळहळले आहेत. येथे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जुळ्यांना जन्म दिलेल्या तनिषाने प्राण सोडले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.…

    बीडच्या कन्येचं पहिल्याच प्रयत्नात मोठं यश, न्यायाधीश परीक्षेत ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली

    महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि जे एम एफ सी यांनी घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेक बीडच्या ऋचा कुलकर्णीने पहिला क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक जाधव, बीड: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)…

    Naresh Mhaske : बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवी 100 टक्के विमा सुरक्षित करा, खासदार म्हस्केंची संसदेत मोठी मागणी

    Naresh Mhaske Demand in Parliament : बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवी १०० टक्के विमा सुरक्षित करा व दिवाळखोरीत गेलेल्या बँकांमधील ठेवीदारांना १०० टक्के परतावा द्यावा, अशी जोरदार मागणी खासदार नरेश म्हस्के…

    ‘त्या’ 14 गावांसाठी ठाकरे गटाची वेगळीच मागणी, मंत्री गणेश नाईकांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Apr 2025, 11:00 pm कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावे, केडीएमसीमधील 18 गावे आणि 5 गावे अंबरनाथ तालुक्यातील ही गावे घेऊन नविन नगरपरिषद होणार का?…

    Jalgaon Rain : महाराष्ट्रात अकाळीचं थैमान, जळगावात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, बळीराजाचं अक्षरश: कंबरडं मोडलं

    जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने 60 टक्के शिवारांमध्ये मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, कांदा आणि इतर पिके नष्ट झाली. अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत आणि शासनाने…

    केंद्राकडे प्रलंबित रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तात्काळ मंजूर करावा – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची मागणी – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. 3 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यासाठीचा प्रलंबित निधी लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले…

    कुशल आणि उपक्रमशील मनुष्यबळासाठी ‘डीपेक्स’ उपयुक्त – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे, दि.३: जागतिक स्तरावरील कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून कुशल, उपक्रमशील मनुष्यबळ उपलब्ध होत आहे, आगामी काळात सामाजिक गरजांची पूर्तता ‘डीपेक्स’च्या माध्यमातून होईल, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षण…

    समता पंधरवड्यानिमित्त ‘विशेष जात पडताळणी मोहीम’ – महासंवाद

    मुंबई, दि. ०३ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यात समता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विशेष…

    भारत आणि चिली यांच्यातील सांस्कृतिक मैत्री वृद्धिंगत होणार – चिली प्रजासत्ताकचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट – महासंवाद

    मुंबई, दि. ३ : कला आणि संस्कृती केवळ मनोरंजनासाठी नसून ती राजनीतिक आणि सामाजिक एकजुटीचे साधन आहे. भारत आणि चिली देशांमध्ये भौगोलिकदृष्ट्या अंतर खूप असले तरी मानवता, कला आणि संस्कृती…

    You missed