वनमजुराला ठार करत वाघ पाच तास तिथेच बसला, शेवटी…; चंद्रपूरमध्ये टायगरचा थरार, नेमकं काय घडलं?
चंद्रपूरच्या बल्लारशाह वनपरिक्षेत्रात बांबू निष्कासनाचं काम करणाऱ्या वनमजुरावर वाघानं हल्ला करून त्याला ठार मारलं. वाघ मृतदेहाजवळ ठाण मांडून बसला होता आणि त्याला हटवण्याच्या प्रयत्नांना हल्ल्याचा प्रत्युत्तर देत होता. शेवटी त्याला…
गावकऱ्यांसोबत वेळ घालवला, श्री उत्तेश्वराचं दर्शनही घेतलं…एकनाथ शिंदेंनी देवाकडे काय मागितलं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री उत्तेश्र्वर देवाचे दर्शन घेतले. कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनीही श्री उत्तेश्वर देवाचे दर्शन घेतले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थितांशी संवाद साधला.एकनाथ शिंदेंनी विविध विकासकामांची माहिती दिली.
पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार पुतळा उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक नवी दिल्ली, दि. 14 : मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युद्धात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या…
वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना – वनमंत्री गणेश नाईक – महासंवाद
मुंबई, दि. 14 :- वन्य प्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी…
महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती द्यावी – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. 14 : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश…
वैद्यकीय पर्यटन सुरू करावे – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई,दि.१४: अनेक परदेशी पर्यटक वैद्यकीय सोयी सुविधांसाठी भारतात येत असतात त्या दृष्टीने महाराष्ट्रात वैद्यकीय पर्यटन सुरू करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयात…
‘समग्र शिक्षा अभियाना’चे सूक्ष्म नियोजन करावे – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई, दि. 14 :- समग्र शिक्षा अभियानातील सर्वच उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यावेत. या अभियानात राज्याची उल्लेखनीय कामगिरी व्हावी, या दृष्टीने विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण सुधारणा,…
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ‘नाताळ भव्यतम सोडती’चा निकाल जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र नाताळ भव्यतम सोडत दि. ३ जानेवारी २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी…
महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार – महासंवाद
मुंबई, दि. 14 : विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा व त्याचे नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीला देशातील सर्वोत्कृष्ट भार…
‘टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. १४ : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव आहे. आपण सर्वजण मिळून १९ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करुया, असे आवाहन…