• Sat. Jul 4th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा

    आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा

    नाशिक, दिनांक 16 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही…

    निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

    छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार चवथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार…

    आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

    सातारा दि.17: निवडणूक प्रक्रियेची व आदर्श आचारसंहितेचे कोटेकोर पालन करण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखत पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी…

    आता याच शहरातून ‘भाजप छोडो’चा नारा देण्याचं ठरवलं पाहिजे – शरद पवार

    मुंबई: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात भारत आघाडीचा मेळावा झाला. यात शरद पवार यांनी जाहीर भाषण केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर…

    राज्यमंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नाव काय? निवडणूक अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

    अहमदनगर : अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा मतदारसंघाचे नाव अहमदनगरच राहणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी…

    नाशकातील लासलगावात कृषी सेवा केंद्राला भीषण आग, शेतीचे औषधे, बी- बियाणे जळून खाक

    शुभम बोडके, नाशिक : लासलगाव येथील योगेश कृषी एजन्सीच्या शेतकरी कृषी सेवा केंद्राला आग लागल्याची घटना आज रविवारी (१७ मार्च) रोजी दुपारच्या सुमारास घडली. विविध बी- बियाणे, रासायनिक औषधांसह खते…

    ५६ इंचाची छाती नाही, तर मोदी केवळ पोकळ व्यक्ती, राहुल गांधी यांचा घणाघात

    मुंबई: आज संपूर्ण देश लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आला आहे. आम्हाला भारत जोडो न्याय यात्रा काढावी लागली कारण आज माध्यमे देशाचे महत्त्वाचे प्रश्न मांडत नाहीत. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न…

    मुंबईतील सभेत फारूख अब्दुल्ला यांचं ईव्हीएम मशीनवर वक्तव्य, वाचा नेमकं काय म्हणाले?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी आज म्हणजेच रविवार १७ मार्चला मुंबईतील इंडिया अलायन्सच्या मेळाव्यात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) संदर्भात मोठे विधान केले आहे. त्यांनी ईव्हीएमला चोर…

    सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची पुनर्निवड; प्रतिनिधी सभेच्या बैठकीत निर्णय, २०२७ पर्यंत राहणार जबाबदारी

    म. टा. प्रतिनिधी, नागपूरराष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत रविवारी सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची पुनर्निवड करण्यात आली. त्यानुसार, २०२७ पर्यंत त्यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी असणार आहे. संघाच्या रचनेत सरकार्यवाह…

    बेकायदा मद्यावर करडी नजर, अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

    ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. संशयित आणि सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेण्यात येणार असून, रात्री…

    You missed