जेव्हा अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष फोडला होता!
मुंबई : साल… १९७७.. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला… वसंतदादा गटाच्या कुरघोडीमुळे शंकररावांना खुर्ची खाली करावी लागली… या घटनेमुळे शंकरराव चव्हाण पुरते नाराज…
दुष्काळी जिल्ह्यात काम, करोनात नाशकात महसूल उपायुक्त, गोरक्ष गाडीलकर शिर्डी संस्थानचे नवे CEO
अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नगरचे भूमिपुत्र गोरक्ष गाडीलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गाडीलकर सध्या नागपूरला रेशीम संचालक म्हणून कार्यरत होते. ते मूळचे पळवे (ता. पारनेर)…
चव्हाण यांनी राजीनामा दिला यावर विश्वास बसत नाही; शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणाले, त्यांचे घराणे…
कल्याण : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यावर माझा विश्वास बसत नाही. तो का दिला हे माहीत नाही पण वाईट वाटतं, ज्या घरात काँग्रेसने १९५२ सालापासून मंत्रिपद दिलं. मंत्रीपद…
मोबाईल चोरल्याचा संशय, भुर्जी विकणाऱ्या तरुणाकडून महिलेची हत्या; पुण्याच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या थरार
पुणे : पुण्यात सलग चौथ्या दिवशी हत्येचा थरार दिसून आला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन दोन तरुणांनी एका…
महिलांना गुंगीचं औषध, मुंबईत दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या झव्हेरी कुटुंबाला लुटलं
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : खारच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या महिलांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन दोन नोकरांनी सुमारे ५० लाखांपेक्षा अधिक किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या…
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते समडोळी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
सांगली दि. १२ (जिमाका) : मिरज तालुक्यातील समडोळी येथे विविध रस्ते व नाल्यांच्या कामांचे भूमिपूजन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. आवश्यकता पडेल तेथे निधी…
महाराष्ट्राची संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव – पालकमंत्री उदय सामंत
रायगड दि.12 (जिमाका): महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विविधता आहे. ही संस्कृती सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यशासनाने महासंस्कृती महोत्सव आयोजित केले आहेत. यामुळे आपल्या लोककला, संस्कृती यांचे जतन होणार असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी…
मध्यस्थीसारख्या वैकल्पिक वाद निवारण पद्धतीचा प्रभावीपणे वापर करणे गरजेचे – न्या. भूषण गवई
नागपूर,दि. १२ : न्यायालयातील वाढत जाणाऱ्या प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता मध्यस्थीसारख्या वैकल्पिक वाद निवारण पध्दतीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. याच बरोबर दिवाणी प्रकिया संहितेच्या कलम 89 मधील तरतुदी अंतर्गत…
अंबाझरी धरणाच्या मातीबांध बळकटीकरणाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करा – विभागीय आयुक्त
नागपूर दि. १२ : अंबाझरी धरणाच्या मातीबांध बळकटीकरणासाठी आवश्यक तिथे दुरुस्ती, पुनर्बांधणी व तत्सम कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिले. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी…
न्याय मिळत नाही तोपर्यंत…; अंत्यविधीचे सामान जवळ ठेवलं अन् आजोबांनी अन्यायाची मांडली कैफियत
Ahmednagar News: अहमदनगरमध्ये जमिनीच्या वादातून आजोबांनी आत्मसमर्पनाची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी दत्त मंदिरात भजन सुरू केले आहे.