• Tue. Jul 7th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • महिला सशक्तीकरण अभियानातून ३८ हजार ५०० लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    महिला सशक्तीकरण अभियानातून ३८ हजार ५०० लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    गडचिरोली, दि. ९ : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे. महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे. या अभियानातून शासनाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील ३८…

    वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत रुग्णालयांत होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती

    मुंबई, दि. 9 : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील रुग्णालयांमध्ये होमिओपॅथिक विभाग सुरु करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून समितीला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण…

    शेतकऱ्यांसह देशाच्या प्रगतीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. ९ : वातावरणातील बदल हे जगासमोर आव्हान ठरत असताना बांबू उत्पादन यावर एक उपाय ठरणार आहे. शेतकऱ्यांचे देशाच्या प्रगतीसाठी योगदान महत्त्वाचे असून, बांबूचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी…

    शेतकऱ्यांचा धाडसी प्रयोग! चक्क हवेवर पिकवला गहू; वाचा याची वैशिष्ट्ये आणि संपूर्ण प्रक्रिया

    सांगली: केवळ हवेवर गव्हाचे पीक घेता येते. या गोष्टीवर कोणाचाही सहज विश्वास बसणार नाही. मात्र, ही किमया केली आहे सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांनी. पावसाच्या पाण्यावर अवलंबून…

    अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, माथाडी नेत्याचा गंभीर आरोप

    नवी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी माथाडी सेनेच्या नेत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. दादर येथील राजगड कार्यालयात अमित ठाकरे यांच्यासह इतर काही जणांनी माथाडी नेते…

    महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार; बचतगटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगासह रोजगार निर्मितीला मिळाली चालना ! – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दिनांक 9 जानेवारी 2023 (जिमाका वृत्त) :- जिल्ह्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण अंगीकारले असून, बचत गटांना त्यांच्या आवडीच्या प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन देण्यासह…

    केंद्र शासनाच्या कामामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा

    सातारा दि.९( जिमाका): ग्रामीण भागातील जे पात्र लाभार्थी केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत, अशा वंचित लाभार्थ्यांना विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे…

    साईबाबांना अर्धा किलो वजनाचा २९ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; सुंदर नक्षीकाम ठरले आकर्षण

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2024, 4:14 pm Follow Subscribe Sai Baba: बेंगळुरू येथील एका भक्ताने साईबाबांना २९ लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकूटावर सुंदर नक्षीकाम…

    मागासवर्ग आयोगाची बैठक आता मुंबईला होणार, ठिकाण बदलले, नेमकं कारण काय?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : आरक्षणाच्या मुद्यावरून आणि सर्वेक्षणावरून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात होणारी बैठक आता मुंबईला होणार आहे. आयोगाच्या आतापर्यंत झालेल्या बैठकांमधील चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांपर्यत पोहोचू…

    आंबा काजू बोर्डासाठी १३०० कोटींची तरतूद; कोकण दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    Edited by टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Jan 2024, 2:07 pm Follow Subscribe Ratnagiri News: कोकणासाठी आपण आंबा काजू बोर्ड स्थापन केला असून, यासाठी पाच वर्षांसाठी…

    You missed