दादांच्या बर्थडेला कट्टर समर्थकाची स्फोटक पोस्ट, लवकरच अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?
मुंबई: शिंदे गटाने ज्या अजित पवारांविषयी तक्रार करत बंड केले होते, तेच अजित पवार आज शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच आता दादांचे कट्टर समर्थक…
शाळेबाबत तक्रार; जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी, मुलांना पाहताच बनले शिक्षक अन्…
जळगाव: भडगाव शहरात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी चक्क तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवले आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला असून हा विषय जळगाव जिल्ह्यात चर्चेचा बनला आहे.…
समृद्धी महामार्गाच्या पुढील टप्प्याची कामे जलदगतीने पूर्ण करावीत- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नाशिक, दिनांक 21 जुलै, 2023 (जिमाका वृत्तसेवा): हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या पुढील टप्प्याची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे…
पूर बघायला दुचाकीवरून गेलेले शिक्षक दोन दिवसांपासून बेपत्ता, गाडी सापडल्याने कुटुंबियांची काळजी वाढली
चंद्रपूर: पूर बघायला गेलेला शिक्षक दोन दिवसापासून बेपत्ता आहे. शिक्षकाची दुचाकी वर्धा नदीच्या पुलावर दिसून आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून एनडीआरएफची टीम शोध घेत…
दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघातही दरड दुर्घटनेची भीती, पोखरी घाट, कुशिरे आणि फलोदे येथे दरड कोसळली,पण..
पुणे: आंबेगाव तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात भीमाशंकरकडे जाणाऱ्या पोखरी घाटात दरड कोसळली आहे. तसेच कुशिरे आणि फलोदे गावच्या परिसरात देखील दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.…
पावसाची संततधार सुरूच; पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, प्रशासन अलर्ट मोडवर
कोल्हापूर: जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याने यंत्रणा देखील हाय अलर्टवर गेली आहे. पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू असून पंचगंगेची…
इर्शाळवाडीत ३६ तासानंतर महिलेला जिवंत बाहेर काढलं, पण निर्गुडे कुटुंबीयांचा आनंद क्षणात मावळला
नवी मुंबई: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून २५ घरं ढिगाऱ्याखाली दबली गेली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १६ ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत. तर, ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी (२० जुलै)…
राज्यपालांनी घेतला कृषी विभागाच्या योजनांचा आढावा ; निधी पूर्णपणे खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना
मुंबई दि. २१ : राज्यपाल रमेश बैस यांनी आज एका उच्च स्तरीय बैठकीत राज्यातील कृषी विभागाच्या विविध केंद्र – पुरस्कृत व राज्य योजनांचा राजभवन येथे आढावा घेतला. कृषी हा राज्याच्या…
मुंबई महापालिकेत पालकमंत्री कार्यालय सुरू
मुंबई, दि. २१ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी…