• Wed. Jul 1st, 2026

    Month: July 2023

    • Home
    • लडाखच्या त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपये

    लडाखच्या त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन कोटी रुपये

    मुंबई, दि.२६ : लडाख येथील त्रिशूल युद्ध स्मारकाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने तीन कोटी रुपयांचा धनादेश आज कारगिल विजय दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लेफ्टनंट जनरल एच. एस. कहलोन यांना…

    घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वेळेवर द्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 26 : आपल्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठीच केंद्र आणि राज्य सरकारने ‘सर्वांना घरे’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. घरकुल योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना बांधकामाच्या…

    कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसामसह अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट

    मुंबई, दि. 26 : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी आसाम व अरुणाचल प्रदेश राज्य सैनिक कल्याण मंडळांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. हुतात्मा…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचा विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत आढावा

    मुंबई, दि २६ :- अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर…

    विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

    औरंगाबाद येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करणार – उद्योगमंत्री उदय सामंत मुंबई दि. 26 : औरंगाबाद येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येणार असून…

    विधानपरिषद लक्षवेधी

    राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार – प्रा. डॉ.तानाजी सावंत मुंबई, दि. २६ : राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे,…

    Chandrapur Rain: चंद्रपुरात मुसळधार पावसाचा कहर, पुन्हा वीज कोसळली, तिघांचे घेतले बळी

    चंद्रपूर : जिल्हातील गोंडपिपरी, ब्रम्हपुरी, कोरपना तालुक्यात विज कोसळून तिघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतातून परत येत असताना विज कोसळल्याने शेतमजूर महिला दगावली तर वनविभागाचा कामावर असलेल्या वनमजुराचा…

    बारा वर्षांपूर्वीच ‘मणिपूर’ने घातली होती साद, तेव्हा अण्णा हजारे म्हणाले होते…

    अहमदनगर : मणिपूरमधील सध्याच्या घटनांवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘मणिपूरमधील घटना निंदनीय आहेत, मात्र यावरील केंद्र सरकारचे मौन अधिक चिंतानक आहे,’ असे हजारे यांनी…

    आधी मोठा मुलगा गेला, आता दुसऱ्यालाही नियतीने हिरावलं, काकाकडे जाताच घात, आई वडिलांचा टाहो

    छत्रपती संभाजीनगर: काकाच्या घरी आलेल्या अठरा वर्षीय मुलाचा साप चावून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. साहित्य घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला साप चावला. दरम्यान त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत…

    विधानसभा प्रश्नोत्तरे

    खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यस्तरावर डॅशबोर्ड विकसित करणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे मुंबई, दि. 26 : बोगस खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर विभागामार्फत कारवाई सुरू आहे. खतांच्या लिंकिंग करणाऱ्या ज्या…

    You missed