रात्री दीडपर्यंत पालकमंत्र्यांनी घेतला जनतेच्या तक्रारींचा आढावा – महासंवाद
यवतमाळ, दि १६ जिमाका:- नेरमध्ये झालेल्या जनता दरबारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी रात्री दीड वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण केले. यावेळी आजंती गावातील पारधी समाजाच्या नागरिकांना घरकुलासाठी जागा…
Ch. Sambhajinagar : ‘महिला बालविकास’ची जबाबदारी प्रभारींवर ; पण अधिकाऱ्यांचा पदभार घेण्यास नकार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महिला बालविकास विभागाच्या वेगवेगळ्या संस्था व कार्यालयात सध्या ‘प्रभारी’ कारभार सुरू आहे. विशेष म्हणजे संपूर्ण आठही जिल्ह्यांत ही परिस्थिती असून मराठवाड्यातील एकाही शासकीय संस्थेत…
गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या, धनंजय मुंडेंचे रोहित पवारांना पत्र
पुणे – पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र…
सरळसेवा भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातच मिळणार रहिवासी दाखला – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
मुंबई दि. १६ : अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा)…
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि. 16 : राज्यात 15 जूनपासून यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या शैक्षणिक वर्षात राज्य शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक…
राष्ट्रीय आमदार संमेलनात नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. १६ : देशातील विधानपरिषदांचे सभापती आणि विधानसभांचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांच्या राष्ट्रीय आमदार संमेलनात आयोजित नाविन्यपूर्ण माहितीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले. एमआयटीच्यावतीने जिओ…
जनहिताची जपणूक करत लोकशाही अधिक बळकट करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 16 :- जनहिताची जपणूक करण्याची राज्यघटनेने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमआयटी‘च्यावतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे…
कोणतेही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद
सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अलनिनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे…
गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद
सांगली दि. 16 (जि.मा.का.) :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस दलाने याबाबत अधिक दक्षता घेतली पाहिजे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर कायद्याची वचक…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाला १५ चारचाकी वाहने सुपूर्द
लातूर, दि. १६ (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने लातूर पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त सुमारे १ कोटी २४ लाख रुपये…