• Wed. Jul 1st, 2026

    Month: June 2023

    • Home
    • कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

    कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि. २७ : सातारा जिल्ह्यातील कसणी गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील गाव आहे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज…

    महाराष्ट्रातील ४ स्टार्ट-अप्स युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग २०२२ मध्ये ठरले विजयी ९ राज्यांमधील एकूण बारा स्टार्ट-अप विजेते

    नवी दिल्‍ली, 27 : युथ को:लॅब नॅशनल इनोव्हेशन डायलॉग 2022 मध्ये महाराष्ट्रातील चार स्टार्ट अप्स विजयी झाले असून, देशातल्या नऊ राज्यांमधील एकूण 12 स्टार्ट अप्स विजेते ठरले आहेत. युथ को:लॅब…

    महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी इच्छुक उद्योजकांकडे पाठपुरावा करणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

    मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी परकीय उद्योजक इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर राज्य शासनाने विविध करार केले आहेत. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.…

    उपेक्षित, वंचितांचं आयुष्य पालटलं; शासकीय योजनांच्या लाभाचे फलित

    जळगाव, दि.27 जून 2023 (जिमाका) – कोणाला रोजगार नव्हता, कोणी शेतमजूरी, मिळेल ते काम करून शिक्षण घेत होतं… कोणाला जन्मतः कर्णदोष होता.. कोणाला हात-पायाचं व्यंग होतं.. अशा उपेक्षित, वंचितांना शासकीय…

    लातूर जिल्ह्याची आरोग्य भरारी…

    लातूर म्हटलं की पॅटर्न नजरेत येतो, लातूरने शिक्षण, कृषी पूरक उद्योग त्यातही सोयाबीन उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगात देशात आघाडी घेतली आहे… त्याच तोडीच काम आरोग्यवर्धिनीतून जिल्ह्यात झाले… एवढेच नव्हे तर…

    महारोजगार मेळाव्यात मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध; रोजगार मेळाव्याचा युवकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    जळगाव (जिमाका वृत्तसेवा), दि.27 – जिल्हास्तरीय महारोजगार मेळाव्यात युवकांना मोठ‌्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध होत असून अशा रोजगार मेळाव्यांचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ‘शासन…

    पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे, तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

    मुंबई, दि 27 : पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.…

    तपासणीच्या कारवायांमध्ये विभागाने समानता आणावी – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

    मुंबई, दि. २७ : अन्न व औषध प्रशासन विभाग बनावट औषधे, भेसळयुक्त अन्न, औषधे विक्री दुकाने आदींची नियमित तपासण्या करीत असतो. या तपासण्यांमध्ये नियमबाह्य आढळल्यास त्यांना दोषी ठरवून कारवाई करण्यात…

    मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडविण्यास २१ ऑगस्टपर्यंत बंदी

    मुंबई, दि. 27 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्टयांच्या दृष्टीकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश…

    उद्योगास आकर्षित करणारी ‘ऑरिक सिटी’ – महासंवाद

    विशेष लेख दिल्ली-मुंबई औद्योगिक काॅरीडॉर निर्मितीसाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर विकास महामंडाळाची (DMIC) स्थापना केंद्र शासनातर्फे करण्यात आली आहे. या औद्योगिक कॉरीडारमध्ये उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्याचा समावेश आहे.…

    You missed