राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि. २० : उद्योग वाढले तर रोजगार वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उद्योगांच्या समस्या लवकरच दूर करून राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करू ,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…
जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने विश्वगुरु व्हावे : राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. २०: आज जगातील अनेक देशांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. भारताने संपूर्ण जगाकरिता उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने विश्वगुरु व्हावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.…
कर्नाटकात काँग्रेसने शपथविधीनंतर काढला आश्वासन पूर्तीचा आदेश; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून अभिनंदन
मुंबई: भारत जोडो यात्रे दरम्यान कर्नाटकातील जनतेला राहुल गांधी यांनी जी आश्वासने दिली होती त्याचाच काँग्रेस पक्षाने विधानसभा जाहीरनामा तयार केला. प्रचारसभेत सांगितल्याप्रमाणे पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत त्या आश्वासन पूर्तीचा आदेश…
Weather News : राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, ऐन उन्हाळ्यात नदीला पूर, अतिवृष्टीमुळे ३५ घरं उद्ध्वस्त
नंदुरबार : राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील रापापुर इथे तुफान वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून तुफान…
स्त्री शक्ती समाधान शिबिरात ११२ तक्रारींचे निराकरण
मुंबई,दि. २०: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मुलुंड पश्चिम टी वॉर्ड येथे १४० तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील ११२ तक्रारी जागीच निकाली काढण्यात…
पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची तिसरी बैठक उद्यापासून मुंबईत
मुंबई, दि. २०: भारताच्या जी २० परिषदेच्या अध्यक्षतेअंतर्गत पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गटाची तिसरी बैठक उद्या दि. २१ ते २३ मे २०२३ दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या…
राज ठाकरेंसह राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीसांचा टोला, ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा आहेत…
नागपूर : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील नाट्यमय घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीला भेट दिली. या भेटीमुळे पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे. दरम्यान, फडणवीस दिल्लीला गेल्याचे…
तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळवावा – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
जालना, दि. २० (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यात ग्रामीण भागातील मुलांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. आपल्या…
सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि : २० : सामुदायिक विवाहसोहळे समाज व काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोईसर (जि. पालघर ) येथील आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर…
पोलीस भरतीत महाघोटाळा, उमेदवारांकडून प्रत्येकी १० ते १५ लाख रुपये घेतले, आमदाराचा खळबळजनक आरोप
जालना : राज्यातल्या पोलीस भरतीत महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. पोलीस भरतीचा निकाल नुकताच लागला आहे. मात्र मुंबईत पार पडलेल्या परीक्षेत मोठा गैरव्यवहार…