दिवेघाटात भीषण अपघात; वाहनांना धडक देत टँकर थेट दरीत कोसळला, दोघांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी
पुणे : पुणे सासवड मार्गावरील दिवे घाटामध्ये भीषण अपघात झाला आहे. येथे टँकर दरीत कोसळला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबत काहीजण गंभीर जखमी झाले.…
अभिजीत पाटील राष्ट्रवादीत आले पण भालके काँग्रेसचा ‘हात’ धरणार? पटोलेंशी बंद दाराआड चर्चा
सोलापूर : ज्येष्ठ नेते शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर थेट पंढपुरात एन्ट्री केली…. भाकरी फिरणार याचे संकेत मिळताच साखर सम्राट असलेल्या अभिजीत पाटलांनी खुद्द पवारांच्याच उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला…
समृद्धी महामार्गाबाबत आरटीओचा मोठा निर्णय, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना बंदी, तपासणी सुरू
नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांचे चक्र सुरूच आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गावर दररोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. मात्र, हे अपघात रोखण्यासाठी आरटीओकडून सातत्याने उपाययोजना केल्या…
गौतमी पाटीलचा कार्यक्रम, तुफान गर्दी, तरुण उभे असलेले पत्र्याचे छत कोसळले
छत्रपती संभाजीनगर: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमादरम्यान चर्चा होईल असे काही ना काही घडत असते. वैजापूर तालु्क्यातील महालगाव येथील गौतमीच्या कार्यक्रमात असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला. येथील कार्यक्रमात गौतमी…
भांडी विक्री करुन पोट भरायचे, शेअर मार्केटचा लोभ अंगाशी, बारामतीकर ४० लाखांना डुबला
बारामती : शेअर मार्केटमध्ये माझ्याकडे रक्कम गुंतवल्यास चांगला नफा मिळवून देतो असे सांगत ४० लाख रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी विनय पुरुषोत्तम वर्टी (रा. डोंबिवली, जि. ठाणे) यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर…
बियाणे-खतांची कृत्रिम टंचाईसह विशिष्ट कंपनीचे उत्पादन घेण्याची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करावी – पालकमंत्री अतुल सावे
जालना, दि. 8 (जिमाका) :- खरीप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बि-बियाणे, खते व कृषी निविष्ठा उपलब्ध होतील यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. मात्र, खते-बियाणांची कृत्रीम टंचाई निर्माण करुन…
सातत्याने पाणीटंचाईचा सामना करणारी गावे जलजीवन मिशन आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करावीत – पालकमंत्री अतुल सावे
जालना, दि. ८ (जिमाका) – ज्या गावांना सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, अशी गावे जल जीवन मिशनच्या आराखड्यात प्राधान्याने सामाविष्ट करावीत. या मिशन अंतर्गत ज्या गावातील कामे प्रलंबित आहेत.…
संभाव्य हवामान बदलानुसार खरीप हंगामातील पीक पद्धतीचे नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक 8 मे, 2023 (जिमाका वृत्तसेवा): संभाव्य हवामान बदलानुसार व कमी पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिक पद्धतीचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…
खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका – पालकमंत्र्यांचे विविध यंत्रणांना निर्देश
चंद्रपूर, दि. ८ : सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून आजही कृषी क्षेत्राचा नावलौकिक आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढले असले तरी कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परत
मुंबई, दि. 8 : मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह…