• Sun. Sep 22nd, 2024

Month: April 2023

  • Home
  • आकडा आणि काट्याचं बंटींनी नातं सांगितलं तर महाडिक म्हणतात, खोट दाखवा अन् दोन लाख बक्षीस मिळवा

आकडा आणि काट्याचं बंटींनी नातं सांगितलं तर महाडिक म्हणतात, खोट दाखवा अन् दोन लाख बक्षीस मिळवा

म.टा. प्रतिनिधी कोल्हापूर : आकडा आणि काटा यांच्याशी महाडीक यांचे जवळचे नाते आहे. या दोन्हीत फेरफार करून आजपर्यंत महाडिकांनी जिल्हातील सहकारी संस्था लुटल्या. राजाराम कारखान्यातही याच माध्यमातून सभासदांना लुटणाऱ्या महाडिकांना…

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, वन बाय वन सूचना दिल्या

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गेल्या तीन महिन्यांत ९०० हून अधिक अपघात झालेत. याची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. समृद्धीवरील रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व…

‘शासकीय योजनांची जत्रा’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

औरंगाबाद, दि.3, (विमाका) :- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थिती आणि शासकीय योजना याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी ‘बळीराजा सर्वे ॲप’ तयार करण्यात आले आहे. बळीराजा सर्वेक्षण करताना संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी समर्पित…

इर्विन ते राजापेठ उड्डाणपुलाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी 

अमरावती, दि. 3 : अमरावती- बडनेरा राज्यमार्गावरील इर्विन ते राजापेठ उड्डाण पूलावरील विस्तार सांध्याच्या ठिकाणी रबर पॅड झिजून निकामी झाले. हे काम कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. निधी…

शेतीपूरक रेशीम व्यवसाय

उच्च दर्जाच्या वस्त्रांमध्ये रेशीम वस्त्रांचा समावेश होतो. कथा – पुराणांमध्येही रेशमी वस्त्रांचा उल्लेख आहे. काही हजार वर्षांपासून भारतात रेशमी वस्त्रांचा वापर होतो. इसवी सनाच्या आधी चीनमध्ये रेशमाचा वापर सुरू झाला,…

वनारक्षित जमिनीबाबत तक्रारी सोडवण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ आणण्यात येणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ३ :- खाजगी वनांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच वन आरक्षित जमिन याबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि यामध्ये सुलभता आणण्यासाठी ‘एकल खिडकी योजना’ वन विभागामार्फत आणण्यात येईल असे वनमंत्री सुधीर…

नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार– महसूल मंत्री

अहमदनगर, दि. ३ : राज्यातील नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. यासाठी प्रशासनाची मंत्रालयात ५ एप्रिल रोजी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.…

कृषी संशोधक डॉ. सुनील कराड यांचे ५ आणि ६ एप्रिलला’दिलखुलास’ कार्यक्रमात मार्गदर्शन

मुंबई, दि. ३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कृषी संशोधन क्षेत्रात योगदान देणारे डॉ. सुनील कराड यांनी केलेले मार्गदर्शन प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व…

शेतजमीनीचा परस्परांकडील ताब्याची अदलबदल करणारी ‘सलोखा योजना’

यवतमाळ, दि,३ एप्रिल:- एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमीनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तासाठी शासनाने सलोखा योजना सुरु केली आहे. या…

सकस अन्न, संपन्न शेतकरी

रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा अतिवापर, त्यामुळे बिघडलेला जमिनीचा पोत, मानवी आरोग्य तसेच परिसृष्टिचे बिघडत चाललेले संतुलन यामुळे सेंद्रिय शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. त्यादृष्टीने नैसर्गिक शेती अतिशय महत्वाची ठरते. बदलत्या परिस्थितीत…

You missed