• Fri. Sep 18th, 2026

वाचक कट्टा

  • Home
  • निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा! चक्क शेळीने दिले दोन तोंडं आणि चार डोळे असणाऱ्या करडाला जन्म

निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा! चक्क शेळीने दिले दोन तोंडं आणि चार डोळे असणाऱ्या करडाला जन्म

सातारा :शेळी पालन करताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. खास करून शेळीच्या गर्भधारणेच्या बाबतीत. मात्र, कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म…

कोलाहल ऐकून गेली न् जीवास मुकली, ग्रँट रोडच्या हल्ल्यात मृत १८ वर्षीय तरुणीस शोकाकुल निरोप

मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड परिसरात शुक्रवारी दुपारी अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चेतन गाला नामक ५४ वर्षीय माथेफिरु रहिवाशाने आपल्याच इमारतीत राहणाऱ्या पाच शेजाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. या…

अबब..! १२ कोटींचा रेडा, वीर्यातून ८० लाखांचं उत्पन्न, त्याला पाहण्यासाठी शिर्डीत गर्दी…

शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून राज्यासह देशभरातून वेगवेगळ्या जातीचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा…

पत्नीपीडित पुरुषांचं पुण्यात आंदोलन, एलन मस्क यांना मानले आदर्श, सरकारकडे केली मोठी मागणी

पुणे: पुण्यामध्ये एक अनोखे आंदोलन सुरू असून त्याची चर्चा पुण्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे .या आंदोलनामध्ये पत्नीकडून पतीवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या…

इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा; म्हणाले तिने ३ गाण्यांचे ३ लाख घेतले आणि आम्ही…

बीड: आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तिने ३ गाणी वाजवून तीन लाख रुपये घेतले आणि…

मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 25 : राज्यातील मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली.या बैठकीला…

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे- न्यायाधीश भूषण गवई   – महासंवाद

औरंगाबाद दि 25 (जिमाका) : उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात न्याय तसेच हक्क मिळवून देण्यासाठी माध्यम म्हणून कार्य करावे असे प्रतिपादन न्यायाधीश भूषण गवई यांनी केले.…

पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकास गट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती

१० हजार कावेरी जातीचे पक्षी ७ हजार ५०० दैनंदिन अंडी उत्पादन तीन वर्षांत जवळपास दीड लाख पिलांची मागणी पूर्ण सोलापूर, दि. 25 (जि. मा. का.) : खरं तर शेती व्यवसाय…

अर्थसंकल्पातून विकासाकडे…

विकासाकडे घेऊन जाणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळख देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून केलेल्या उपाययोजना त्याला पाठबळ देणाऱ्या आहे. यातूनच बीड जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल होणार…

आत्मनिर्भर शेतकरी महिला उद्योजक!

अजिंठा महिला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून ३१० शेतकरी महिलांची वाटचाल ग्रामीण पातळीवर आता शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे विविध व्यवसाय पुढे येत आहेत,औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री सारख्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिलांनी एकत्र येऊन प्रक्रिया…

You missed