• Sun. Jul 12th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – मंत्री संदिपान भुमरे

    पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देणार – मंत्री संदिपान भुमरे

    मुंबई, दि. ३१ : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे रोजगार हमी योजना…

    कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले

    जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…

    क्षुल्लक वादातून आधी वृद्ध बायकोला सत्तूरने संपवलं, नंतर नवऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर हादरलं

    सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे पती आणि पत्नीचे घरगुती भांडण विकोपाला जाऊन पत्नीला ठार मारून पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीचा सत्तूरने गळा कापला आणि…

    धानोरकरांसाठी कार्यकर्त्याची कविता, पार्थिवाजवळ उभी पत्नी स्तब्ध; उपस्थितांना अश्रूधारा

    चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं मंगळवारी ३० मे रोजी पहाटेच्या सुमारास निधन झालं. वयाच्या ४८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील रुग्णालयात त्यांचं निधन झाल्याची बातमी पसरली आणि कार्यकर्त्यासह…

    सहा वर्षांची मुलगी बनली आपल्या आईवडिलांच्या नात्यातील दुवा; नव्याने उभारला संसार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : लग्नानंतर एका वर्षातच विभक्त राहू लागलेल्या दाम्पत्याला त्यांच्या सहा वर्षांच्या चिमुकलीने पुन्हा एकत्र आणले. विशेष म्हणजे, आई-वडील विभक्त झाले, तेव्हा त्या चिमुकलीचा जन्मही झाला नव्हता.…

    बंद फ्लॅटमध्ये सापडली तरुणीची बॉडी; अखेर पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा, CDRमुळे खुनी सापडला

    फेसबुकवर ओळख झाल्यानंतर तरुण आणि तरुणी लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले. याच वादातून तरुणीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

    रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

    मुंबई, दि. ३१ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी…

    मुंबईत चोरी करायचा, विमानाने गावी जायचा; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

    मुंबई: मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू भागातून चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलबार हिल पोलिसांनी गुड्डू महतो(वय २७) याला २० लाखांच्या सोनेचोरी प्रकरणात अटक केली आहे. आरोपी गुड्डू हा…

    लग्न मंडपात रिक्षा घुसली, धडकेत वऱ्हाडी ठार; बुलढाण्यात वातावरण तापले

    बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न समारंभ सुरु होता. यादरम्यान, लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटो रिक्षा घुसली. रिक्षा घुसल्याने दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष वऱ्हाडी गंभीर जखमी…

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

    आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश मुंबई, दि. ३१ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    You missed