• Fri. Jul 24th, 2026

    सामजिक

    • Home
    • Nashik Politics : ओझर विमानतळावर खल, पण गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात यश नाहीच, पडद्यामागे काय-काय घडलं?

    Nashik Politics : ओझर विमानतळावर खल, पण गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात यश नाहीच, पडद्यामागे काय-काय घडलं?

    जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मंत्री उदय सामंत हे तळ ठोकून आहेत. विधान परिषद निवडणुकीदरम्यान महायुतीच्या उमेदवाराच्या समोर असलेल्या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी मंत्री उदय सामंत गेल्या…

    Bhide Bridge Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! भिडे पूल थेट 5 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार, 9 जूनपासून वाहतुकीत मोठा बदल

    Bhide Bridge Pune: पुण्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा भिडे पूल आता पुढील तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांची काहीशी अडचण होणार आहे. मेट्रोला जोडणाऱ्या पादचारी पुलांसाठी हा निर्णय घेण्यात…

    Radhakrishna Vikhe Patil : ‘रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड’, विखे पाटलांची बोचरी टीका

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका केली. रोहित पवार यांची स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरु असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर…

    विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी अभ्यासिका महत्त्वाची : राज्यमंत्री योगेश कदम – महासंवाद

    बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : देशाच्या विकासात तरुणांचा मोठा वाटा असून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आधुनिक सुविधा असलेल्या अभ्यासिका महत्त्वपूर्ण ठरतात. विद्यार्थ्यांनी अशा सुविधांचा लाभ घेऊन शिक्षण, स्पर्धा परीक्षा तसेच…

    लोकाभिमुख कारभारातूनच विकासाला गती मिळते : राज्यमंत्री योगेश कदम – महासंवाद

    बुलढाणा, दि. ८ (जिमाका) : भव्य-दिव्य इमारतीपेक्षा त्या इमारतीतून चालणारा कारभार किती लोकहिताचा, पारदर्शक आणि जनतेसाठी उपयुक्त आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. शासनाच्या योजना आणि सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्यासच…

    सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणामकारकतेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा मुंबई, दि. ८ : शालेय शिक्षणात गुणवत्तावृद्धी घडवत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व आहे.सजग आणि जबाबदार नागरिक…

    राज्याच्या धान खरेदी उद्दिष्टात २९.५ लाख क्विंटलची वाढ – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2025-26 (रब्बी) साठी महाराष्ट्राच्या धान खरेदी उद्दिष्टात केंद्र शासनाने अतिरिक्त 29.5 लाख क्विंटल वाढ मंजूर केली आहे. अन्न,…

    मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. ८ : मुंबईकरांना जागतिक दर्जाची आणि अधिक कार्यक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तसेच प्रशासकीय कार्यपद्धतीचा सर्वंकष आढावा…

    ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि.०८ (जिमाका):- सिंधुदुर्ग जिल्हा सायबरदृष्ट्या अधिक सुरक्षित, जागरूक आणि गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने सायबर जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर द्यावा. जिल्हा पोलीस दल, सायबर पोलीस आणि…

    सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत – अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर – महासंवाद

    नाशिक, दि. ८ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी महसूल विभागाने भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे…

    You missed