नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा – महासंवाद
मुंबई, दि. ४ : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात…
मार्च २०२७ पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
नंदुरबार, दिनांक ४ जून २०२६ (जिमाका): नंदुरबार जिल्ह्यातील गरीब व आदिवासी नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहाचे…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रा.डॉ. आसावरी जाधव यांची विशेष मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त’ विशेष भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा.…
पाणी टंचाईनिवारनार्थ उपाययोजनांना प्राधान्य द्या – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद
मुंबई,दि. ४: यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेता पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. १५ ऑगस्ट पर्यंतच्या पाणी वितरणाचे चोख नियोजन करावे तसेच, राज्यातील एकही पात्र शेतकरी…
MLC Election : जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी, भाजपचं टेन्शन वाढणार, चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
विधान परिषदेच्या निवडणुकीचा माघारीचा आज शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. विशेषता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याने…
महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन साजरा – महासंवाद
मुंबई, दि, ४: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी 3 जून रोजी महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्याचा स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. ‘लोकभवन‘ मुंबई…
दिव्यांग संस्थांना मोठा दिलासा; ५८ संस्थांना त्रुटी पूर्ततेची संधी – महासंवाद
मुंबई, दि. ४ : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत विशेष शाळा आणि पुनर्वसन संस्थांना शासनाने मोठा दिलासा दिला असून विविध अनुदान योजनांअंतर्गत अपात्र ठरलेल्या संस्थांना त्रुटी पूर्ततेची अंतिम संधी देण्यात आली…
संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि, ४: महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे…
जिल्ह्यात विविध विकास कामांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण! – महासंवाद
नंदुरबार, दिनांक ०४ जून २०२६ (जिमाका): राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते आज जिल्ह्यातील विविध लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण विकास कामांचे भव्य लोकार्पण करण्यात आले. जिल्हा…
पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – विभागीय आयुक्त शितल तेली-उगले – महासंवाद
सातारा दि. ४, २०२६ – पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध व समन्वयाने काम करावे. तसेच पालखी मार्गावरील व पालखीचा मुक्काम असणाऱ्या तळांची आवश्यक कामे गतीने…