पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बस अपघातातील जखमींची विचारपूस – महासंवाद
सांगली, दि. १५ (जिमाका): उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खानापूर तालुक्यातील रेणावी घाटातील दोन बसच्या अपघातातील जखमींची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली व जखमींना दिलासा…
गोंदियाला विकसित जिल्हा बनविण्यासाठी एकत्रितपणे योगदान देऊया – पालकमंत्री इंद्रनील नाईक – महासंवाद
गोंदिया, दि. १५ : गोंदिया जिल्ह्याला सर्वसमावेशक, सक्षम आणि विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देऊया असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम, तंत्र व उच्च शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व…
जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देऊया –सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद
गडचिरोली, दि. १५ (जिमाका): मृद व जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजवून जलसंवर्धनाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी जिल्ह्यात १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर…
विभागीय माहिती कार्यालयात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. १५: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय…
बुधगाव ग्रामपंचायतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद
सांगली, दि. १५ (जिमाका): बुधगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले. जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा परिषद स्वनिधी यांच्या संयुक्त निधीतून हा…
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
सोलापूर, दि. १५: सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ई-बसेसचा विषयही मार्गी लागला आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून सोलापूर शहरासाठी 100 ई-सिटी बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी 4 बसेस शहरात…
विकसित महाराष्ट्राच्या संकल्पातून कोकणला विकासाचे नवे मॉडेल बनवूया – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
??????????? ‘तिसरी मुंबई’ सह वाढवण बंदर, रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा नवी मुंबई, दि. १५ (विमाका): स्वातंत्र्याचा अमृतकाळ पार करत विकसित भारताच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असून विकसित…
जागतिक स्तरावर रत्नागिरीचा ठसा उमटविण्यासाठी प्रशासन कार्यरत – पालकमंत्री डॉ. उदय सामंत – महासंवाद
३० कोटींचे क्रीडा संकुल; अवकाळीग्रस्त आंबा, काजू बागायतदार ५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमा रत्नागिरी, दि. १५ (जिमाका): भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित…
परळी वैजनाथ येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन – महासंवाद
बीड, दि. १५ – परळी वैजनाथ येथे ६३४ कोटी रुपये खर्चाच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळा राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते…
“हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन; पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा रॅलीत सहभाग – महासंवाद
सोलापूर, दि. १५: जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ मोहीम व्यापक प्रमाणावर राबवली जात आहे. याच अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी…