येवला मतदारसंघातील विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी शासनाला तातडीने प्रस्ताव पाठवावे – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
मुंबई,दि. ११ : येवला मतदारसंघातील विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी तातडीने शासनाला प्रस्ताव पाठवावे, तसेच नागरिकांना विनाखंड सुरळित वीज पुरवठा होईल यासाठी संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने कार्यवाही करावी त्यासाठी मागणीप्रमाणे…
विधानपरिषद इतर कामकाज – महासंवाद
पनवेल झोपडपट्टीमुक्तीसाठी शासन सकारात्मक – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत रेंटल स्कीममधील घरांसाठी धोरणात्मक निर्णयासाठी बैठकीचे आयोजन करणार मुंबई, दि. ११: पनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पनवेलमध्ये एमएमआरडीएकडून बांधण्यात…
आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आता ही शेती खऱ्या अर्थाने महिलांच्या नेतृत्वाखाली नव्या पर्वात प्रवेश करत आहे. महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून…
नागरिकांना आपले सेवा केंद्रचालकांकडून मिळणाऱ्या सेवेसाठी धोरण तयार करा – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि.११ : राज्यातील सर्व नागरिकांना शासनाच्या ई-सेवा विनासायास मिळाव्यात, ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे महा ई-सेवा व आधार सेवा केंद्र धारकांमार्फत शासनाच्या विविध डिजिटल सेवा विनाव्यत्यय नागरिकांना मिळाल्या पाहिजे.…
काळे-कुंभे प्रकल्प व पुनर्वसन कामांना गती देण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश – रोहयो मंत्री भरत गोगावले – महासंवाद
मुंबई, दि. १० : प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक असून,जनहिताच्या दृष्टीने पुनर्वसन कामे व प्रकल्पाला तातडीने गती देण्याचे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश…
विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद
भूमीहीन शेतकरी आणि माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या जमिनी कमीत कमी दरात फ्री होल्ड करण्याबाबत मार्चअखेरपर्यंत निर्णय– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र शेतजमिनीसंदर्भातील १९६१ च्या कायद्यानुसार भूमीहीन…
बालसुरक्षा आणि डिजिटल सक्षमीकरणासाठी १३ मार्च रोजी ‘महा-संकल्प’ नेतृत्व संवादाचे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. ११ : राष्ट्रीय ध्येय ‘विकसित भारत @२०४७’ च्या दिशेने वाटचाल करताना बालकांचे सुरक्षित आणि सक्षम भविष्य घडविण्यासाठी राज्यबाल हक्क संरक्षण आयोग (MSCPCR) आणि चाइल्डफंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने…
बँकेचे क्रेडीट कार्ड वापरत असाल तर सावधान ,1 एप्रिलपासून बदलणार नियम
मुंबई तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल तर ही बतमी नक्की वाचा. येस बँकेने आता आपल्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केला आहे. येस बँकेच्या क्रेडिट कार्डचे नवीन नियम 1 एप्रिल 2026…
काळू धरण प्रकल्पाला गती देण्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. १० : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी काळू धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त गावांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. काळू धरण हा ठाणे जिल्ह्यासाठी…
नवी मुंबईत गुरुवारी ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रम – महासंवाद
मुंबई, दि. १०: संत परंपरा आणि शीख इतिहासातील महान प्रेरणास्थान असलेल्या गुरुंच्या जीवनकार्यावर आधारित ‘हिंद-दी-चादर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १२…