• Sat. Jul 25th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • स्वातंत्र्यलढ्यात प्राणपणाने लढलेल्या शूरवीरांचे योगदान अवर्णनीय – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद

    स्वातंत्र्यलढ्यात प्राणपणाने लढलेल्या शूरवीरांचे योगदान अवर्णनीय – पालकमंत्री संजय राठोड – महासंवाद

    Ø जिल्ह्यात 2 लाख 94 हजार शेतकऱ्यांना महासन्मान निधी Ø 1 लाख 29 हजार शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा लाभ Ø 81 उद्योग घटकांसोबत 1 हजार 603 कोटींचे गुंतवणूक करार Ø…

    ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री – महासंवाद

    पुणे, दि. १५ : संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…

    शेती, शेतकरी केंद्रबिंदू मानून शासनाची प्रगतीकडे वाटचाल – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    अमरावती, दि. १५ (जिमाका): स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करण्यात येत आहे. यासोबतच समाजातील प्रत्येक घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. लोकाभिमूख योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत लाभ…

    भविष्यात भारतीय लष्कराच्या हाती रत्नागिरीत तयार झालेली शस्त्रास्त्र पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर -पालकमंत्री डॉ.उदय सामंत – महासंवाद

    रत्नागिरी, दि. १५ (जिमाका) : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य अनुभवले आहे. शत्रूला मुँहतोड जवाब देणाऱ्या भारतीय लष्करांच्या हाती भविष्यात आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात तयार होणाऱ्या कारखान्यातील शस्त्रे असणार…

    शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    – सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू – हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8806088064 सांगली, दि. 15 : सर्वसामान्यांसाठी केंद्र आण राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा…

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची ‘महाॲग्री एआय धोरण’याविषयी विशेष मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महाॲग्री एआय धोरण’चे नियोजन व अंमलबजावणी या विषयावर कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी…

    अधिक समृद्ध, सुरक्षित आणि विकसित नागपूर घडवूया –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा व अधिकाऱ्यांचा गौरव स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित नागपूर,दि. १५ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वच क्षेत्रात…

    नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री अतुल सावे – महासंवाद

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नांदेड दि. १५: केंद्र व राज्य शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात…

    कुठल्याही शक्तीपुढे झुकणार नाही आत्मनिर्भर भारत अन् महाराष्ट्र -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    ठाणे,दि.१५ (जिमाका):- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखाली आज विकासाच्या बाबतीत देशाची पावलं वेगानं पडत असली तरी बेसावध राहून चालणार नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेनं आयातशुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय.…

    महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा – महासंवाद

    नवी दिल्ली, १५ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनामध्ये निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोपर्निकस…

    You missed