सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात आलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व…
भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण राज्याचा संतुलित प्रादेशिक विकास सामाजिकतेसोबत आर्थिकदृष्ट्याही शहाणपणाचा औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारी परिपूर्ण इको सिस्टीम उभारण्यासाठी सर्व प्रयत्न महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण…
Satara Politics : साताऱ्याच्या राजकारणात भुवया उंचावणाऱ्या घडामोडी, आजी-माजी पालकमंत्री एकाच मंचावर; झेडपी राड्यानंतर चित्र बदललं
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील घडामोडी या जितक्या रंजक तितक्याच ऐतिहासिकदेखील ठरल्या आहेत. या घडामोडींनंतर आता साताऱ्यातील चित्र बदलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे साताऱ्यात सध्या ज्या घडामोडी…
मिलिंद म्हैसकर आणि मनीषा म्हैसकर यांनी केली ‘स्व-गणना’ – महासंवाद
मुंबई, दि. ११ : जनगणना २०२७ च्या स्व-गणना प्रक्रियेत (वने व भूसंपादन) महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी…
मुंबईतील पहिल्या भुयारी बोगद्याचं खोदकाम वेगात; 250 मीटर काम पूर्ण; मध्य-पश्चिम रेल्वे आणि मेट्रो खालून मार्ग
Orange Gate-Marine Drive Tunnel: ‘एमएमआरडीए’ने मुंबईमध्ये ऑरेंज गेट आणि मरिन ड्राइव्ह दरम्यान भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. या खोदकामाचा महत्त्वाचा टप्पा गाठला असून 250 मीटर काम पूर्ण झालं आहे. (फोटो–…
Navnath Waghamre | ओबीसी समाज जनजागृतीसाठी राज्य पिंजून काढणार, बांधवांना सहभागी होण्याचं आवाहन
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 May 2026, 2:00 pm Follow #navnathwaghmare #obc #laxmanhake #devendrafadnavis #OBCCensus #eknathshinde ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मोठी घोषणा केलीये. राज्यभरात ओबीसी जात निहाय जनगणना अद्याप…
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील – मंत्री मकरंद पाटील – महासंवाद
सातारा, दि ११: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री…
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
सोलापूर, दि. 10 (जिमाका) :- राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन…
वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग! उत्तर मुंबईतील प्रवाशांना फायदा होणार; 10 टप्प्यांत कसा बांधणार मार्ग?
Versova-Dahisar Coastal Road: कोस्टल रोडवर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी महापालिके 10 नवे पर्यायी मार्ग तयार करणार आहे. कोस्टल रोडच्या उत्तरेकडील भागाचं काम करताना हे इंटरचेंज बनवले जातील. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Buldhana Crime: चुलत भावासोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या पाचव्या दिवशीच विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; वडील, भाऊच निघाले मारेकरी
Buldhana Crime: चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात तरुणीच्या वडील आणि भावाने तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा,…