वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. १५: राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत…
बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार, पीक विमा कंपन्यांच्या दिरंगाईवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
अहिल्यानगर, दि. १५ : बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खतांचा काळाबाजार, सक्तीची जोडविक्री व निर्धारित दरापेक्षा जास्त…
‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. १५: गतवर्षी जून महिन्यामध्ये आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉनातील 16 नाविण्यपूर्ण उत्पादनांपैकी निवडलेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत सुरु आहे. या वर्षी विविध राज्यातील…
मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे नवीन कारागृह उभारणीसाठी ११ एकर अतिक्रमणमुक्त शासकीय जमीन सुपूर्द – महासंवाद
मुंबई, दि. १५ : राज्यात विद्यमान कारागृहांवरील वाढता ताण लक्षात घेऊन नवीन कारागृह उभारण्यासाठी जागेचा अनेक वर्ष शोध सुरू होता. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेल्या सुमारे 11 एकर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण…
पुणे जिल्हा नियोजन बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ऑनलाईन सहभाग, दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा सुरू करण्याची सूचना – महासंवाद
पुणे, दि. १५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोथरुड येथील निवासस्थानावरून ऑनलाईन पद्धतीने सहभाग…
खरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई करा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री…
महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला ‘आयएसओ’ नामांकन – महासंवाद
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट कामांबद्दल आयएसओ (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅडर्डायझेशन) नामांकन मिळाले. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.)…
शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे आवश्यकतेनुसार पुरवठ्याचे नियोजन करा – विजयलक्ष्मी बिदरी – महासंवाद
शेतकऱ्यांसाठी च्या युरियाचा औद्योगिक वापरावर निर्बंध तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन देणार विभागात 100% पेरणीचे लक्ष नागपूर, दिनांक. १५ : विभागात खरीप पिकाखाली 18 लक्ष 95 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात…
Railway Update: तुमची ट्रेन तर कॅन्सल नाही ना? रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल; ‘या’ गाड्या धावणार नाहीत, वीकेंडला प्रवाशांना फटका
Railway Block Update: दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणे-नागपूर एक्सप्रेससह अनेक गाड्या १५ ते १९ मेदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग आणि वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. (फोटो–…
Farmer Protest | मुंबईत काजू, आंबा उत्पादकांचं आंदोलन चिघळलं, नेते, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 May 2026, 4:38 pm Follow #farmerprotest #mangofarmer #kajugarmer #protestagainstrate #protestgainstgoverment #rjaushetti #mahadevjankar #harshwardhansapkalकोकणातील नुकसानग्रस्त आंबा बागातयदारांना प्रति हेक्टर पाच लाख आणि नुकसानग्रस्त काजू बागायतदारांना प्रति…