Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#farmerprotest #mangofarmer #kajugarmer #protestagainstrate #protestgainstgoverment #rjaushetti #mahadevjankar #harshwardhansapkalकोकणातील नुकसानग्रस्त आंबा बागातयदारांना प्रति हेक्टर पाच लाख आणि नुकसानग्रस्त काजू बागायतदारांना प्रति हेक्टर तीन लाख रपुये भरपाईच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात येणार होते.शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय मोर्चा गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यावर काढणार होता.मात्र पोलिसांनी परवानगी नसल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे महादेव जानकर, शेतकरी नेते राजू शेट्टी यांना ताब्यात घेण्यात आलंय..पाहुया