पाऊस आला म्हणून खासगी वाहनात बसले अन् नियतीने डाव साधला, कदम बापलेकीचा जीव गेला
रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली येथील भीषण अपघातात अडखळ येथील दोन वेगवगळ्या कुटूंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. कदम कुटुंबातील बाप लेकीचा तर काझी कुटुंबातील मयलेकींचा मृत्यू झाला आहे. एकूण सात…